श्री स्वामी समर्थ प्रताप नगर केंद्रामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी ६:०० वाजेच्या आरतीला गोवर्धन अन्नकूट हा उत्सव साजरा करण्यातआला होता उत्सवामध्ये लागणारे निवडलेल्या पदार्थाचे प्रमाण किमान अर्धा किलो एवढे होते पदार्थ जमा करून अन्नकूट संपन्न
